राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी ‘समृद्धी’ महामार्गावर सातत्याने अपघात घडतच आहेत. वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोल नाक्याजवळ शनिवारी रात्री टेम्पो ट्रॅव्हलरने ट्रकला दिलेल्या धडकेत 12 प्रवासी ठार झाले. याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी समृद्धी महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांबाबत चिंता व्यक्त केली आहे. हे अपघात रोखण्यासाठी शासनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Breaking News
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times